जैन धर्मावलंबियांवर खोटे आरोप करुन समाजात अशांतता निर्माण करणार्या अनोप मंडळावर कठोर कारवाई करा -सकल जैन समाज वणी च्या वतिने पंतप्रधानांना निवेदन
वणी: अनोप मंडल कडुन जैन धर्मावलंबियावर अभद्रतापूर्ण टिप्पणियां व अवांछनिय गतिविधीयों की चौकशी करून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सकल जैन समाज वणी च्या वतीने दि.३ मे ला येथिल उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अनोप मंडल पश्चिम राजस्थान व गुजरात येथिल ग्रामीण भागात काही वर्षापासुन अशिक्षित गरीब वर्गातील जैन धर्मावलंबियो, साधु-साध्वीया यांच्या विरोधात दुषप्रचार, अप्रमाणिक बातें व अभद्र टिप्पणीयां करुन कुतर्क से समाजात शांती भंग करण्याचा प्रयत्न करत आहे.
सद्याच्या परस्थितीत देशासह सर्व विश्वात पसरलेल्या कोरोना महामारी साठी जैन अनुयायियांना दोषी ठरवुन गावांतील भोली भाली जनतेला भडकावून समाजात नफरत आणी द्वेष पसरवत आहे. यह सर्व विदिता है कि भगवान महावीर का संदेश अहिंसा परमोधर्म जियो और जिने दो को मानने वाले जैन धर्मावलंबियों ने हमेशा देश के किसी भी राज्य पर जब जब आपदा महामारी, भूकंप, अनावृष्टी, अतिवृष्टी आयी है बढ़ चढ़कर परोपकार कार्यों में बिना किसी अपेक्षा से सेवा की है। ऐसे धर्मावलंबियो पर बेबुनियाद मनगढत आरोप लगाकर जनता के जैन समाज के प्रति द्वेष, नफरत फैलाना बहुत ही शर्मनाक है | इनके कृत्यों से जैन प्रेषक विधाय धर्म के अनुयाईयों को ठेस पहुंची है।
उपविभागीय अधिकारी अंतः आपसे अनुरोध है की विभागीय अधिकाऱ्यांकडुन अनोप मंडळावर निष्पक्ष चौकशी लावुन या मंडळावर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.