वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
नंदू गट्टूवार यांचा मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे सवाल
चंद्रपूर : राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देण्याच्या नावाखाली खासगी विमा कंपन्या कसे मालामाल हे पुन्हा सिद्ध झालेले आहेत. 2020 ते 21 या वर्षातील नुकत्याच असलेल्या आकडेवारीनुसार जवळपास पाच हजार कोटीचा नफा झालेला आहे असे आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे 1.19 कोटी शेतकरी या योजनेत सहभागी, 64.85 लाख हेक्टर संरक्षित क्षेत्र वसूल विमा हप्ता 5801 कोटी, फक्त 12.30 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यात नुकसान भरपाई म्हणून फक्त 823 कोटी रुपये वाटप व विमा कंपनीला झालेला फायदा एकूण सर्वसामान्य शेतकऱ्यांना तर आश्चर्याचा धक्का बसेल 4969 कोटी रुपये विमा कंपनीला झालेला फायदा आहे हे सर्व आकडेवारी पाहून प्रधानमंत्री पिक विमा योजना नक्की शेतकऱ्यांसाठी आहे की पिक विमा कंपन्यांसाठी असा प्रश्न राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू गट्टूवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.
आज घडीला प्रत्येक जिल्ह्यात अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांचे नुकसान होऊन देखील त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही याबद्दल कोणतेही आवाज उठवला तरी काही फरक पडत नाही कारण जाचक अटी ठेवल्यामुळे प्रशासनाच्या देखील हातात काही नाही ते नियमाप्रमाणे जे काही मदत करता येईल ते करत असतात पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे केंद्र सरकारने यातील जाचक अटी रद्द करून प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी राबवली पाहिजे न की पिक विमा कंपन्यांसाठी राज्य सरकारने देखील यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...
*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...
चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...
*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...