ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.
वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...
Reg No. MH-36-0010493
लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
उत्तम माने
लातूर
मो.नंः8484878818
लातूर: -लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात आज भीषण आगीचं रुद्र रूप पहावयास मिळालं.शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत असलेल्या साळुंके कॉम्प्लेक्स मधील पाच दुकानांना आज आग लागली.सर्वप्रथम आग शिव कलेक्शन या कापड दुकानात लागली होती.आज रविवार असल्याने दुकान लवकर बंद करून दुकान मालक घरी गेली होते.काही वेळातच शॉर्ट सर्किट होऊन दुकानाला आग लागली. या दुकानाच्या बाजूला असलेलं इस्त्रीचे दुकान स्टेशनरीचे दुकान.किराणा दुकान यास आग लागली.धोका त्यावेळेस वाढला ज्यावेळी ही आग फटाक्याच्या दुकानापर्यंत गेली.या भागात वर्षभर चालणारे फटाक्याचे दुकान आहे.आगीची भीषणता लक्षात घेऊन फटाका दुकानदार आणि आजूबाजूच्या लोकांनी फटाक्याच्या दुकानातील सर्व माल रस्त्यावर फेकून द्यायला सुरुवात केली.यामुळे आगी वाढण्याचा धोका टळला.यातच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आला आहे.ज्या पाच दुकानांना आग लागलेल्या आहेत यामध्ये लाखो रुपये साहित्य फर्निचर जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग शॉर्ट सर्किटनेच लागली का काही दुसरं कारण
आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत
वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...
झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...
घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...
वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...
*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...
वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...
*शिंदीच्या बनाच्या संवर्धन झाले पाहिजे !!* ✍️उत्तम माने लातूर नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील बारूळ...