अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.
वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...
Reg No. MH-36-0010493
लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
उत्तम माने
लातूर
मो.नंः8484878818
लातूर: -लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात आज भीषण आगीचं रुद्र रूप पहावयास मिळालं.शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत असलेल्या साळुंके कॉम्प्लेक्स मधील पाच दुकानांना आज आग लागली.सर्वप्रथम आग शिव कलेक्शन या कापड दुकानात लागली होती.आज रविवार असल्याने दुकान लवकर बंद करून दुकान मालक घरी गेली होते.काही वेळातच शॉर्ट सर्किट होऊन दुकानाला आग लागली. या दुकानाच्या बाजूला असलेलं इस्त्रीचे दुकान स्टेशनरीचे दुकान.किराणा दुकान यास आग लागली.धोका त्यावेळेस वाढला ज्यावेळी ही आग फटाक्याच्या दुकानापर्यंत गेली.या भागात वर्षभर चालणारे फटाक्याचे दुकान आहे.आगीची भीषणता लक्षात घेऊन फटाका दुकानदार आणि आजूबाजूच्या लोकांनी फटाक्याच्या दुकानातील सर्व माल रस्त्यावर फेकून द्यायला सुरुवात केली.यामुळे आगी वाढण्याचा धोका टळला.यातच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आला आहे.ज्या पाच दुकानांना आग लागलेल्या आहेत यामध्ये लाखो रुपये साहित्य फर्निचर जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग शॉर्ट सर्किटनेच लागली का काही दुसरं कारण
आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत
वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...
वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...
वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...
वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...
वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...
वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...
*शिंदीच्या बनाच्या संवर्धन झाले पाहिजे !!* ✍️उत्तम माने लातूर नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील बारूळ...